शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

पुढे जायच की मागे; हे अगोदर ठरवा; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा 'डार्विनचा सिद्धांत' वादावर टोला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:13 IST

आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले

औरंगाबाद : आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथील छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘इंडस्ट्री अकॅडेमिया एन्गेजमेंट समिट-२०१८’चे पारितोषिक वितरण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याविषयी आणि सध्या सर्वत्र धर्माच्या नावावरच सिद्धांत नाकारण्याचे प्रकार घडत असल्याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे. भारताकडे पारंपरिक ज्ञान मोठे आहे. ‘वुई हॅव गे्रट सिट आॅफ नॉलेज’. ते पारंपरिक ज्ञान विविध प्रकारात आहे. हे ज्ञान तावूनसुलाखून बघितले पाहिजे. तसे न करता तुम्ही मला सांगितले म्हणून मी त्यावर विश्वास ठेवणे याला ज्ञानाचा मार्ग म्हणत नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे. सांगायचा मुद्दा म्हणजे आपणाला पुढे जायचे की नाही हे ठरविलं पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक... अशा म्हणण्याला कोणताही आधार नाही, असे परखड मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले.

जैतापूरला वेळ लागण्याची शक्यताकोकणातील जैतापूर येथे फ्र ान्सच्या मदतीने अणुप्रकल्प उभारण्यात येत आहे. या अणुप्रकल्पाच्या मदतीसाठी भारताने फ्र ान्सच्या ‘आरेवा’ कंपनीसोबत आतापर्यंत बोलणी केली होती. मात्र या कंपनीची विभागणी होऊन ‘इडिएफ’ कंपनी तयार झाली आहे. भारताला आता ‘इडिएफ’सोबत बोलणी करावी लागेल. यात काही कालावधी जाणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ पहा :

https://www.youtube.com/embed/uLhZ0n8xHsE

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद