शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: July 16, 2017 00:30 IST

शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध, विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव, जिल्ह्याच्या राजकारणात आलेले चढउतार, कंधार-लोहा मतदारसंघातील विकासकामे आदींबाबत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘लोकमत’ चमूशी बोलताना सविस्तर विचार मांडले. चिखलीकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर चाणाक्ष मुख्यमंत्री असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात त्यांनी तेलंगवाडी येथे केला होता़ यासंदर्भात चिखलीकर म्हणाले, मी सध्या सेनेत आहे़ ज्या पक्षात मी राहतो़ त्या पक्षाशी पूर्ण इमान ठेवतो़ भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, लोक काय बोलतात याला काही अर्थ नाही. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. नांदेडचे अशोकराव चव्हाण हेही मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात मात्र ५ कोटी रुपयेही मिळाले नाहीत़ विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंबोटी धरणासाठी साडेपाच कोटी रुपये दिल्याने धरणाच्या कामाला वेग आला़ तसेच लवकरच ते पूर्णत्वासही जाणार आहे़ ही वस्तुस्थिती आहे, असे आ. चिखलीकर म्हणाले.