शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतकऱ्यांची जागरण, त्रासातून मुक्ती; कुसुम सोलार योजना म्हणजे दुप्पट उत्पन्नाची हमी

By साहेबराव हिवराळे | Updated: June 24, 2023 19:51 IST

ज्यांच्याकडे वीजजोडणीच नाही, त्या ठिकाणी कुसुम सोलार योजना अत्यंत फायद्याची

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ला कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री योजनेंतर्गत पाच लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ९० टक्क्यांवर अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार पाच लाख शेतकऱ्यांना सोलार पंपांसाठी मदत करणार आहे.

अनुदान पुढीलप्रमाणेपारेषण संलग्न सौर कृषिपंप बसविण्याच्या वेळी ३० टक्के राज्य आणि केंद्र ३० टक्के अनुदान सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. उर्वरित ४० टक्के शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.या अभियानात निर्मिती सौरऊर्जा वीजजोडणी नियमानुसार देण्यात येणार आहे. त्यास महावितरणचेही सहकार्य अपेक्षित आहे.

योजनेचे लाभार्थीजिल्ह्यात पीएम कुसुम सोलार योजनेचे २,३१७ लाभार्थी असून, एकरी लाखापर्यंतची कमाई त्यांनी सुरू केलेली आहे. वीज, मोटर, इंजिनमध्ये डिझेल टाकून विहिरीतून पाणी काढून पिकांना देणे हे खर्च बंद झाल्याने ही शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच बाब आहे.

वीजपुरवठा नसेल म्हणून हताश होऊ नका...ज्यांच्याकडे वीजजोडणीच नाही, त्या ठिकाणी कुसुम सोलार योजना अत्यंत फायद्याची असून, निसर्गावर अवलंबून राहण्यापेक्षा बारा महिने पिके घेऊन बागायतदार शेतकरी होण्याची संधी यातून मिळते. पोर्टलवर कुसुम योजनेसाठी अर्ज केल्यास योजनेचा लाभ घेता येतो.- विनोद शिरसाट, विभागीय सरव्यवस्थापक, महाऊर्जा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी