शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

शेतकऱ्यांचे न संपणारे हाल ; सिंचनपंप सुरु करताना तोल गेल्याने कालव्यात महिला वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 20:01 IST

कालव्यातून सिंचनासाठी पाणी ओढण्यासाठी तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत पंप कालव्यात सोडलेले आहेत.

ठळक मुद्दे विद्युत पंप सुरू करताना पंपात पाणी भरावे लागते.महिलेला १० महिन्यांचे तान्हे बाळ आहे.

पैठण : सिंचनपंप सुरु करण्याचा प्रयत्न करणारी २१ वर्षीय विवाहीत महिला तोल जाऊन पडल्याने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात वाहून गेली आहे. रात्री उशिरापर्यंत कालव्यात महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र यश आले नाही. वाहून गेलेल्या महिलेला १० महिन्यांचे तान्हे बाळ असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कालव्यातून सिंचनासाठी पाणी ओढण्यासाठी तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत पंप कालव्यात सोडलेले आहेत. विद्युत पंप सुरू करताना पंपात पाणी भरावे लागते. पंपात पाणी भरण्यासाठी कालव्यातून बकेटने  पाणी भरताना तुळजापूर येथील रेखा अक्षय सोनवणे यांचा तोल गेला आणि त्या कालव्यात पडल्या. दरम्यान कालव्यास १२०० क्यूसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू असल्याने गतीमान कालव्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या. परिसरातील ग्रामस्थांनी कालव्यात उड्या मारून वाहून जात असलेल्या महिलेचा पाठलाग केला परंतू यश आले नाही. दोन किलोमीटर अंतरावर सदर महिलेची पाण्याची बकेट हाती लागली असल्याचे माजी सभापती सुरेश दुबाले यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद