शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:53 IST

मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा आंदोलन : कायदा व सुव्यवस्थेसाठी निर्णय; विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुरुवारी (दि. ९) एक दिवसाकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत, तसेच याविषयीचे आदेश आपल्या स्तरावरून तातडीने निर्गमित करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये एक दिवसाची सुटी देण्याचा निर्णय घेतला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी गुरुवारी शैक्षणिक सुटी असल्यामुळे कामकाज होणार नसल्याचे पत्रही काढले आहे.जिल्ह्यातील शाळा बंद राहणार४जिल्ह्याधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे पत्र माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी काढले. या सुटीच्या दिवशीच्या अध्यापनाच्या तासिका इतर दिवशी अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण करण्याच्या सूचनाही डॉ. चव्हाण यांनी दिल्या. तसेच खासगी संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे.शांततेचे आवाहनराज्यस्तरीय बंद शांततेत पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने नागरिकांना बंद शांततेचे आवाहन केले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, बंद शांततेत पाळण्यात यावा, शासकीय, खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यात येऊ नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय शहरात शांततेसाठी तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.असा असेल पोलीस बंदोबस्त...पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, ६ सहायक आयुक्त.३० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि २ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ६२ चौकात फिक्स पॉइंटरॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची एक तुकडी तर राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या.ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ग्रामीण भागात १३४ पोलीस अधिकारी, १ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड जवान आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन