शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

एमआयडीसीतील खड्ड्यांमुळे ट्रकचालक त्रस्त

By admin | Updated: February 4, 2015 00:39 IST

जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्डयांमुळे मालवाहतुकीस अडचण होत आहे.

जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्डयांमुळे मालवाहतुकीस अडचण होत आहे.छोटे-मोठे दीडशे कारखाने असलेल्या या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतून दररोज कोट्यवधी रूपयांच्या मालाची वाहतूक होते. येथील माल देशातील विविध प्रांतात तसेच काही विदेशातही जातो. परंतु गेल्या पाच वर्षांपासून या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.खराब रस्त्यांमुळे मालाची ने-आण करताना वाहनांचे सुटे भाग निखळतात. तर कधी मालही वाहनाबाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयापासून ते जलकुंभापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दाणादाण झाली आहे. तर कुरूंदेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. जालना-औरंगाबाद मार्गाशेजारील डी-ब्लॉग रस्त्यावरही जागोजागी खड्डे आहेत. सतत वाहतूक आणि या खड्डयांमुळे धुळीचे प्रमाणही वाढले. त्याचा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अजय किंगरे यांच्याशी संपर्क साधला असता या भागात ५ कि़मी. अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. तुर्तास या रस्त्यांच्या बाजूच्या नाल्यांचे काम सुरू असून ते संपल्यावर रस्त्याच्या कामास सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. (समाप्त)