शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
4
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
5
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
6
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
7
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
9
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
10
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
11
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
12
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
13
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
14
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
16
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
17
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
18
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
19
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
20
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:35 PM

औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १०० गावांना शेंद्रा एमआयडीसीसाठीतील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १०० गावांना शेंद्रा एमआयडीसीसाठीतील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे भर उन्हात पाण्यासाठी गावातील महिलांची भटकंती सुरु आहे.

परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, या टंचाईकाळात जायकवाडीतून एमआयडीसीला दिल्या जाणाऱ्या पाण्यातून तालुक्यातील पूर्व भागाला एमआयडीसीतील जलकुंभातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त गावांना एमआयडीसीतील जलकुंभातून १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. २०० पेक्षा जास्त फेºया मारणारे टँकर अचानक बंद झाले आहेत. त्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाईचे संकट सामोरे जावे लागत आहे.

दुसरीकडे खाजगी टँकरचेही भाव वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. परिसरातील विहिरी, तलाव कोरडेठाक पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्त करुन गावांना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई