शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:36 IST

औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १०० गावांना शेंद्रा एमआयडीसीसाठीतील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १०० गावांना शेंद्रा एमआयडीसीसाठीतील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे भर उन्हात पाण्यासाठी गावातील महिलांची भटकंती सुरु आहे.

परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, या टंचाईकाळात जायकवाडीतून एमआयडीसीला दिल्या जाणाऱ्या पाण्यातून तालुक्यातील पूर्व भागाला एमआयडीसीतील जलकुंभातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त गावांना एमआयडीसीतील जलकुंभातून १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. २०० पेक्षा जास्त फेºया मारणारे टँकर अचानक बंद झाले आहेत. त्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाईचे संकट सामोरे जावे लागत आहे.

दुसरीकडे खाजगी टँकरचेही भाव वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. परिसरातील विहिरी, तलाव कोरडेठाक पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्त करुन गावांना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई