शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे जालना जिह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा खंडित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 14:08 IST

महावितरणाच्या औरंगाबाद परिमंडळ अंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

औरंगाबाद : महावितरणाच्याऔरंगाबाद परिमंडळ अंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे वसुलीसाठी संबधीत ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.

औरंगाबाद परिमंडळातील जालना जिह्यात विभाग-१ व २ अंतर्गत वीजबिलाची थकबाकी वाढती आहे. याची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहिम हाती घेतली आहे. जिल्हातील अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर या उपविभागात २२४५ ग्राहकांकडे जवळपास  ४ कोटी २१ लाख ८८ हजार रुपयाची थकबाकी आहे.  या ग्राहकांनी मागील तीन ते चार वर्षापासून वीज देयक भरली नाहीत. यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या सोबतच या ग्राहकांचे वास्तव्य असलेल्या या ४५ गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित केला आहे. त्याचा उपविभागनिहाय तपशील खालील प्रमाणे आहे.

उपविभाग          ग्राहक संख्या अंबड                    ६७६ घनसावंगी            ७९१ मंठा                      ३६० परतूर                   ३५३ जालना ग्रामीण     ६५ 

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalanaजालनाAurangabadऔरंगाबादPower Shutdownभारनियमन