शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'जंगल सुखा, बैल भुका...मृगराजा पाणी दे'; खुलताबादेत महिलांचे वरूणराजाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:17 IST

पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल

खुलताबाद (औरंगाबाद ) : पावसाळा सुरू झाला तरी पावसाचा थेंब पडला नाही, यामुळे चिंतेत असलेल्या महिलांनी 'धोंडी धोंडी पाणी दे' म्हणत वरूणराजाला पावसासाठी साकडे घातले.

पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी पाऊस पडला नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत वर्षापासून अत्यल्प पाऊस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने छोटी मोठी धरणे कोरडीठाक पडली आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई  निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच जनावरांचा पाण्याचा व चा-याचा मोठा गंभीरप्रश्न शेतक-यांना पडला आहे. यंदाच्या वर्षीतरी जोरदार पाऊस पडेल अशी आशा शेतक-यांनी केली आहे. पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. चांगला व लवकर पाऊस पडावा म्हणून खुलताबादेतील साळीवाडा परिसरातील महिलांनी घरोघरी जावून धोंडी धोंडी पाणी म्हणत  पाऊस मागितला व त्यानंतर देवाला जावून चांगला पाऊस पडण्याची विनंती केली.  

टॅग्स :RainपाऊसKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबाद