शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'जंगल सुखा, बैल भुका...मृगराजा पाणी दे'; खुलताबादेत महिलांचे वरूणराजाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:17 IST

पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल

खुलताबाद (औरंगाबाद ) : पावसाळा सुरू झाला तरी पावसाचा थेंब पडला नाही, यामुळे चिंतेत असलेल्या महिलांनी 'धोंडी धोंडी पाणी दे' म्हणत वरूणराजाला पावसासाठी साकडे घातले.

पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी पाऊस पडला नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत वर्षापासून अत्यल्प पाऊस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने छोटी मोठी धरणे कोरडीठाक पडली आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई  निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच जनावरांचा पाण्याचा व चा-याचा मोठा गंभीरप्रश्न शेतक-यांना पडला आहे. यंदाच्या वर्षीतरी जोरदार पाऊस पडेल अशी आशा शेतक-यांनी केली आहे. पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. चांगला व लवकर पाऊस पडावा म्हणून खुलताबादेतील साळीवाडा परिसरातील महिलांनी घरोघरी जावून धोंडी धोंडी पाणी म्हणत  पाऊस मागितला व त्यानंतर देवाला जावून चांगला पाऊस पडण्याची विनंती केली.  

टॅग्स :RainपाऊसKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबाद