शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

दुष्काळदाह ! पाण्याअभावी ५ वानरांचा सोयगावात तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:50 IST

वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता; परंतु नंतर तो ठप्प झाला.

सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगावच्या जंगल पायथ्याशी वसलेले वन विभागाचे पाणवठे कोरडेठाक झाले असून जंगलातही पाणी राहिलेले नाही. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या पाच वानरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

दुष्काळ व कडक उन्हामुळे वन्यप्राण्यांची होरपळ वाढली आहे. सोयगाव वनपरिक्षेत्र हद्दीत पाच वानरांचा गुरुवारी दुपारी तडफडून मृत्यू झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाकडून पंचनामा करण्यात आला. सोयगाव भागातील कृत्रिम पाणवठे दोन महिन्यांपासून कोरडेठाक झाले आहेत. त्यातच जंगल भागात पाण्याचा स्रोत मंदावल्याने वन्यप्राण्यांची तहान घशातच अडकून आहे. वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता; परंतु नंतर तो ठप्प झाला. यामुळे या वानरांना प्राणास मुकावे लागले.

केवळ नऊ पाणवठेसोयगाव वनपरिक्षेत्र विभागात अजिंठ्याच्या डोंगर पायथ्याशी घनदाट जंगलात वन विभागाचे केवळ नऊ पाणवठे उभारले असून, वन्यप्राण्यांची संख्या पाहता हे पाणवठे अपूर्ण पडत आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा वन्यप्राण्यांसाठी धोक्याचा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी घोसला शिवारात विहिरीत रानमांजर पाण्यासाठी पडली होती. काही भागात हरणांचे कळप पाण्यासाठी भटकंती करीत आहेत; परंतु पाणीच नसल्याने त्यांचे हाल सुरूच आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMonkeyमाकड