शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

प्रवाशाने मांडलेल्या समस्येकडे दुर्लक्ष करीत ‘डीआरएम’ म्हणाले अस्वच्छता करणाऱ्यांना फटके द्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:53 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी आठवडाभरात दुसºयांदा मंगळवारी (दि. ३) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली. पाहणीदरम्यान एका प्रवाशाने थेट इंग्रजीमध्ये संवाद साधत रेल्वे पकडण्यासाठी होणारी गैरसोय व्यक्त केली.

ठळक मुद्देपाहणीचा धडाका : अपूर्ण कामे, अस्वच्छतेने भडकले, घाण करणाºया प्रवाशांना फटके देण्याचीही भाषा

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी आठवडाभरात दुसºयांदा मंगळवारी (दि. ३) औरंगाबादरेल्वेस्टेशनवर पाहणी केली. पाहणीदरम्यान एका प्रवाशाने थेट इंग्रजीमध्ये संवाद साधत रेल्वे पकडण्यासाठी होणारी गैरसोय व्यक्त केली. राभा यांनी ही बाब ऐकूण तर घेतली; परंतु काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता पाहणीसाठी सरळ पुढे निघून गेले. मात्र, अस्वच्छता पसरविणाºया प्रवाशांना फटके द्या, अशा सूचनात त्यांनी दिल्या.‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर विविध कामांचा धडाका सध्या सुरूआहे. कामांबरोबर रेल्वे अधिकाºयांकडून पाहणीचाही धडाका सुरू आहे. त्रिकालज्ञ राभा यांनी २६ नोव्हेंबर रोजीच पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला होता. या पाहणीनंतर मंगळवारी पुन्हा एकदा त्यांनी रेल्वेस्टेशनवरील कामांचा आढावा घेतला. यावेळी नांदेड विभागातील विविध अधिकाºयांचा ताफाच हजर होता. प्रारंभी राभा यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाची पाहणी केली. ‘की मॅन’ रेस्ट रूमचे काम सध्या सुरू आहे. या रूमच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.रेल्वेस्टेशनवरील पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह परिसरातील ऐतिहासिक इंजिन, बेट आणि परिसराचीही पाहणी केली. यावेळी परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता असल्याचे दिसून आले. वारंवार सूचना देऊन, कारवाई करून अस्वच्छतेचा प्रकार थांबत नसल्याने रेल्वे व्यवस्थापकांनी प्रवाशांवर राग काढला. अस्वच्छता करणाºयांना फटके दिले पाहिजे, असे ते म्हणाले. कर्मचारी निवास स्थळाचीही पाहणी केली. रेल्वेस्टेशन परिसरात होत असलेली कामे १२ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राभा यांनी दिले.काय म्हणाला प्रवासी...जुन्या रेल्वेस्टेशनसमोर त्रिकालज्ञ राभा हे पाहणी करीत होते. तेव्हा सर्वसामान्य एका प्रवाशाने त्यांच्या ताफ्यात प्रवेश करीत औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून निघणाºया रेल्वेंच्या वेळेत अंतर जास्त असल्याने बाहेरच्या प्रवाशांना नियोजित वेळेवर रेल्वे पकडता येत नाही, असे म्हटले. यावर राभा काहीतरी बोलतील, असे प्रवाशाला वाटले; परंतु प्रवाशाचे म्हणणे त्यांनी ऐकूण घेतले; परंतु काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद