शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

आजारांचे नव्हे, निदानाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:10 IST

:रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे उद््घाटन

औरंगाबाद :रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे. त्यामुळेवेगवेगळ्या रक्तविकारांवर आणि जनुकीय आजारांवर, बदलणाऱ्या निदान तंत्रांवर व विविध उपचार पद्धतींवर फिजिशियन असोसिएशन आॅफ औरंगाबाद, औरंगाबाद आॅबस्टेट्रिक अ‍ॅण्ड गायनाकॉलॉजीकल सोसायटी आणि कमलनयन बजाज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे शनिवारी (दि.३०) उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी सी. पी. त्रिपाठी, लंडन येथील डॉ. आशुतोष वेचलेकर, डॉ. रोशन कोलाह, डॉ. सुमित गुजराल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.परिषदेस डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. व्यंकटेश एकबोटे, डॉ. अलका एकबोटे, डॉ. प्रांजळ कुलकर्णी, डॉ. गजानन पदमवार, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या शहर शाखेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख, सचिव डॉ. मनीषा काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. आनंददीप अग्रवाल, डॉ. सुमित भट, डॉ. हेमंत कोंकडकर, डॉ. राजेंद्र खडके, डॉ. रवींद्र पटवाडकर, डॉ. तुषार मुळे, डॉ. राजेश सावजी, डॉ. सी. पी. भाले, डॉ. शुभांगी शेटकर आदी उपस्थित होते.डॉ. समीर मेलेनकरी, डॉ. अभिजित गणपुळे यांनी रक्ताच्या कर्करोगाच्या उपचाराविषयी, डॉ. वेचलेकर यांनी विविध रक्तविकारांवर, डॉ. कोलाह यांनी थॅलेसेमियासारखे आजार कशा प्रकारे टाळता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन केले.ब्लड कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावररक्ताचा कर्करोग बरा करण्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांमध्ये आढळणाºया कर्करोगात रक्ताचा कर्करोग हा दुसºया क्रमाकांवर आहे. टार्गेटेड थेरपीद्वारे केवळ खराब पेशी नष्ट केल्या जातात. लहान मुले असो की मोठी व्यक्ती, रक्ताचा कर्करोग झालेले ७० टक्के रुग्ण बरे होतात, असे डॉ. व्यंकटेश एकबोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरAurangabadऔरंगाबाद