शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दिलासादायक ! आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:40 IST

ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजी पत्र काढून वरील निर्देश दिले.

ठळक मुद्देशिक्षक सहकार संघटनेच्या प्रयत्नांना यशसंघटनेने १४ आणि २१ ऑगस्ट रोजी शासनास पत्रातून बाजू मांडली

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करण्यास हरकत नाही, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढल्याने शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षक सहकार संघटनेने पाठपुरावा केला होता.

आंतरजिल्हा बदलीचा चौथा टप्पा जाहीर झाल्यानंतर रिक्त पदी व साखळी बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करुन घेण्याबाबत राज्यातील जवळपास १६ जिल्हा परिषदांनी स्पष्ट नकार दिला होता. याबाबत शिक्षक सहकार संघटनेचे राजाध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकासचे मुख्य सचिव यांना १४ आणि २१ ऑगस्ट रोजी सविस्तर पत्र लिहून वरील बदल्या साखळी पद्धतीने झाल्या असल्याने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करण्यास कोणतेही अडचण नाही. तसेच त्याचा कोणताच परिणाम बिंदुनामावलीवर होणार नसल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती.

या पत्राची दखल घेत ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजी पत्र काढून वरील निर्देश दिले. त्यामुळे बदली होऊनही कार्यमुक्ती किंवा रुजू होण्यात अडचण येत असलेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे.  या पत्रकामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची मोठी समस्या दूर झाली असल्याचे पिट्टलवाड  यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीAurangabadऔरंगाबाद