शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

दिलासादायक ! आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:40 IST

ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजी पत्र काढून वरील निर्देश दिले.

ठळक मुद्देशिक्षक सहकार संघटनेच्या प्रयत्नांना यशसंघटनेने १४ आणि २१ ऑगस्ट रोजी शासनास पत्रातून बाजू मांडली

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करण्यास हरकत नाही, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढल्याने शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षक सहकार संघटनेने पाठपुरावा केला होता.

आंतरजिल्हा बदलीचा चौथा टप्पा जाहीर झाल्यानंतर रिक्त पदी व साखळी बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करुन घेण्याबाबत राज्यातील जवळपास १६ जिल्हा परिषदांनी स्पष्ट नकार दिला होता. याबाबत शिक्षक सहकार संघटनेचे राजाध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकासचे मुख्य सचिव यांना १४ आणि २१ ऑगस्ट रोजी सविस्तर पत्र लिहून वरील बदल्या साखळी पद्धतीने झाल्या असल्याने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करण्यास कोणतेही अडचण नाही. तसेच त्याचा कोणताच परिणाम बिंदुनामावलीवर होणार नसल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती.

या पत्राची दखल घेत ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजी पत्र काढून वरील निर्देश दिले. त्यामुळे बदली होऊनही कार्यमुक्ती किंवा रुजू होण्यात अडचण येत असलेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे.  या पत्रकामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची मोठी समस्या दूर झाली असल्याचे पिट्टलवाड  यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीAurangabadऔरंगाबाद