शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 13:27 IST

CM Uddhav Thackeray : कोर्ट रिकामी रहावीत, अशा समाज सुधारणेचे मोठे आव्हान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वांनी स्वीकारावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  

औरंगाबाद : गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. समाजातील गुन्हेगारी नष्ट होऊन कोर्ट रिकामे व्हावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज व्यक्त केली. तसेच एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचा अधिकारी वेगळा आहे, स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या विधी तज्ञांनी करावी असे मत यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. ते औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

ठाकरे पुढे म्हणाले, महिलांवरी अत्याचार देशात मोठ्या प्रमाणावर, असहाय्य, बेघर महिलां अत्याचाराला बळी पडत आहेत. गुन्हा घडल्यास लवकर न्याय मिळाला, मात्र, आपल्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट  झाली पाहिजे. गुन्हाच झाला नाही पाहिजे अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात यावर आपण प्राधान्याने काम करावे.

राज्य सुद्धा सार्वभौम, केंद्राप्रमाणेच अधिकारअधिकाराच्या बाबतीत राज्याच्यावर केंद्र सरकार आहे का ? राज्याचा अधिकार कुठे आहेत ? यावर माहिती घेतली असता, एक मोजके अधिकार सोडले ते केंद्रा ऐवढेच राज्य सार्वभौम आहेत, केंद्रा एवढीच राज्यांना ताकद आहे  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्याचे पुढे आले. मात्र राज्यांना ते अधिकारी आहेत का यावर विचार व्हावा. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्व जेष्ठ विधी तज्ञांनी स्वातंत्र्य म्हणजे काय याची नेमकी व्याख्या करावी. एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचे अधिकार वेगळे हे त्यांनी स्पष्ट करावे, असे मत व्यक्त केले. तसेच घटनेच्या चौकटीचे सर्वांनी पालन केले तरी समाज गुन्हे मुक्त होईल,असे कार्य स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले . 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे