शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऑक्सिजन टँकरच्या बिलंबामुळे १६४ रुग्णांचा जीव टांगणीला, औरंगाबादमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:19 IST

आणीबाणीची परिस्थिती ओळखून वरिष्ठ डॉक्टरांपासून परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर जम्बो सिलिंडरद्वारे तब्बल ५ तास रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

औरंगाबाद : संपूर्ण शहर साखरझोपेत असताना बुधवारी पहाटे ५.३० वाजता शासकीय रुग्णालयात (घाटी) लिक्विड आॅक्सिजनची पातळी कमी झाली, तर दुसरीकडे आॅक्सिजनचा टँकर येण्यास बिलंब होणार असल्यामुळे तब्बल १६४ रुग्णांचा जीव टांगणीला लागला. आणीबाणीची परिस्थिती ओळखून वरिष्ठ डॉक्टरांपासून परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर जम्बो सिलिंडरद्वारे तब्बल ५ तास रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.चार तासांनंतर आॅक्सिजनचा टँकर आला आणि घाटी प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आॅक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.सकाळी १० वाजता पहिला आॅक्सिजन टँकर दाखल झाला. त्यानंतर ११ वाजता दुसरा टँकर दाखल झाला. साधारण ११ वाजता लिक्विड आॅक्सिजन टँकची पातळी वाढली आणि सर्वांनी मोकळा श्वास घेतला.मेडिसिन विभागात एमआयसीयू, आयसीसीयूसह ११ वॉर्ड आहेत. यात व्हेंटिलेटरवर ४८, आॅक्सिजन बेडवर (ओटू) ८९ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. १२० निगेटिव्ह रुग्णांपैकी वॉर्ड-४ मधील २७ रुग्ण आॅक्सिजन बेडवर दाखल असल्याची माहिती डॉ. हरबडे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद