शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:41 IST

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मागील वर्षी दोन सीबीएसई शाळा सुरू केल्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी ३ शाळा सुरू करण्याचा निर्णय मागील आठवड्यात झाला. सोमवारी प्रवेशासाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्याच दिवशी ३९० पालकांनी अर्ज घेतले. मंगळवारीही अर्ज वाटप सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. खासगी शाळांमध्ये हजारो रुपये भरून पाल्यांना प्रवेश द्यावा लागतोय. गोरगरीब विद्यार्थ्यांनाही सीबीएसईच्या दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून मनपाने पुढाकार घेतला. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रायोगिक तत्त्वावर मागील वर्षी दोन शाळा सुरू केल्या. दोन्ही शाळांना पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. पालकांचा उत्साह लक्षात घेऊन यंदा पुन्हा तीन शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ज्यु. केजी आणि सिनिअर केजीसाठी अर्ज वाटप करण्यात आले. एकूण पाच शाळांत ३९० अर्ज वाटप करण्यात आले.

३० कोटींचा खर्च

शहरात महापालिकेच्या ७० शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थी संख्या दरवर्षी झपाट्याने खालावत आहे. शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने आणि सोयी सुविधांचा अभाव असल्याने अनेक गरीब पालकही ‘मनपा शाळा नको’ म्हणतात. त्यामुळे मनपाने स्मार्ट सिटीमार्फत सर्व शाळांचे अद्ययावतीकरण, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ३० कोटींची तरतूद केली. काही शाळांमध्ये डागडुजी सुरू करण्यात आली.दिल्लीसारख्या शाळा

आम आदमी पक्षाने दिल्लीत शाळांचा दर्जा उंचावला. मनपा अधिकाऱ्यांच्या पथकाने अलीकडेच दिल्ली येथील शाळांची पाहणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला. दिल्ली मॉडेल आत्मसात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.कोणत्या शाळेत किती अर्ज वाटप ?

शाळा- अर्ज वितरण संख्याप्रियदर्शनी विद्यालय - ८५

गारखेडा शाळा - ६०उस्मानपुरा शाळा - ६१

चेलीपुरा शाळा - ६५सिडको एन-७ - ११९

एकूण - ३९०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका