शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:49 IST

जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्दे‘सीईओं’ची माहिती : पहिल्या दिवशी झाली ३८ जणांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले की, ‘एलसीडी’वर तालुकानिहाय रिक्त जागा दाखविण्यात आल्या. कर्मचाºयांच्या पसंतीनुसार बदल्यांना प्राधान्य देण्यात आले; परंतु काही ठिकाणी रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी कर्मचाºयांनी मागितलेल्या जागांवर त्यांची बदली करता आली नाही. यामध्ये औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांना जास्त पसंतीक्रम होता. अन्य तालुक्यांच्या तुलनेत नेमक्या याच ठिकाणी अत्यल्प रिक्त जागा असल्यामुळे त्या जागांवर बदलीने पदस्थापना देण्याचे टाळले.आज शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशन पद्धतीने कर्मचाºयांची बदली करण्यात आली. यंदा विविध विभागांत कार्यरत १०२ कर्मचाºयांच्या प्रशासकीय, तर विनंतीवरून १६४ बदल्या प्रस्तावित आहेत़ बदलीची ही प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून, आज सकाळपासून जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनची प्रक्रिया राबविण्यात आली.सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सामान्य प्रशासन, दुपारी १ ते ४.३० वाजेपर्यंत महिला व बालविकास विभाग, तर ४.३० वाजेपासून पुढे वित्त विभागाच्या बदल्या करण्यात आल्या.सोमवारी १४ मे रोजी शिक्षण विभाग, पशुसंवर्धन आणि कृषी विभाग, तर १५ मे रोजी बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचन विभाग तसेच आरोग्य, पंचायत विभागांतील बदलीपात्र कर्मचाºयांची समुपदेशन पद्धतीने बदली केली जाणारआहे.संवर्गनिहाय झालेल्या बदल्याआज सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहायक प्रशासन अधिकारी- १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-४, वरिष्ठ सहायक- ५ आणि कनिष्ठ सहायकांच्या- १८, एकात्मिक बालविकास विभागातील पर्यवेक्षिकांच्या ७, वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकार- २ आणि कनिष्ठ सहायक (लेखा)- १, अशी एकूण ३८ कर्मचाºयांची बदली करण्यात आली.आंतरजिल्हा बदलीने ३४४ शिक्षकांपैकी लातूर जिल्ह्यात जाणारे १३ शिक्षक सोडले, तर ३३१ शिक्षकांना काल कार्यमुक्त करण्यात आले. उद्या शनिवारी राज्यस्तरावरून जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश येण्याची शक्यता मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली