शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

देश परदेश-शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनातून अंतर्गत

By | Updated: December 4, 2020 04:12 IST

शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनातून अंतर्गत असंतोषाचे भाकीत -अश्वनी कुमार --------------- नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता, संताप व ...

शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनातून अंतर्गत

असंतोषाचे भाकीत -अश्वनी कुमार

---------------

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता, संताप व वेगळे पडल्याची भावना पाहता अभूतपूर्व अशा अंतर्गत असंतोषाचे भाकीतच होत आहे. जनतेच्या संवेदनांना प्रतिसाद देणारे कोणत्याही लोकशाहीवादी सरकारने सध्याची परिस्थिती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी लवकर आणि अर्थपूर्ण चर्चा करून टाळली असती. तसे न करता सरकार नोव्हेंबरच्या थंडीत अश्रुधुराचा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर देशाच्या शेतकऱ्यांवर करते. लोकशाहीत शेतकऱ्यांची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे लवकर समाधान शोधले गेले नाही तर परिस्थिती उग्र आणि आंदोलन अटळ ठरेल. असे जर काही घडले तर अंतर्गत स्थैर्याला व देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

अहंकाराच्या पायरीवर उभे न राहता केंद्र सरकारने वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे निलंबित केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा सन्मान राखला पाहिजे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे केले गेल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकरी म्हणतात की, त्या कायद्यांमुळे त्यांचे हित धोक्यात आले आहे तरीही ते आमच्यावर लादले जात आहेत. ही परिस्थिती अगदीच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणे म्हणजे देशाच्या भावना समजून घेणे होय. याचा अर्थ असा की, कृषी कायदे मागे घेतले गेले पाहिजेत. स्वतंत्र भारतात आम्हाला ‘पगडी संभाल जट्टा क्षण‘ नक्कीच नको आहे. तसे होणे हे आमच्या लोकशाहीला लाजिरवाणे असेल.

- अश्वनी कुमार

--------------------