शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

देश परदेश-शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनातून अंतर्गत

By | Updated: December 4, 2020 04:12 IST

शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनातून अंतर्गत असंतोषाचे भाकीत -अश्वनी कुमार --------------- नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता, संताप व ...

शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनातून अंतर्गत

असंतोषाचे भाकीत -अश्वनी कुमार

---------------

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता, संताप व वेगळे पडल्याची भावना पाहता अभूतपूर्व अशा अंतर्गत असंतोषाचे भाकीतच होत आहे. जनतेच्या संवेदनांना प्रतिसाद देणारे कोणत्याही लोकशाहीवादी सरकारने सध्याची परिस्थिती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी लवकर आणि अर्थपूर्ण चर्चा करून टाळली असती. तसे न करता सरकार नोव्हेंबरच्या थंडीत अश्रुधुराचा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर देशाच्या शेतकऱ्यांवर करते. लोकशाहीत शेतकऱ्यांची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे लवकर समाधान शोधले गेले नाही तर परिस्थिती उग्र आणि आंदोलन अटळ ठरेल. असे जर काही घडले तर अंतर्गत स्थैर्याला व देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

अहंकाराच्या पायरीवर उभे न राहता केंद्र सरकारने वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे निलंबित केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा सन्मान राखला पाहिजे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे केले गेल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकरी म्हणतात की, त्या कायद्यांमुळे त्यांचे हित धोक्यात आले आहे तरीही ते आमच्यावर लादले जात आहेत. ही परिस्थिती अगदीच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणे म्हणजे देशाच्या भावना समजून घेणे होय. याचा अर्थ असा की, कृषी कायदे मागे घेतले गेले पाहिजेत. स्वतंत्र भारतात आम्हाला ‘पगडी संभाल जट्टा क्षण‘ नक्कीच नको आहे. तसे होणे हे आमच्या लोकशाहीला लाजिरवाणे असेल.

- अश्वनी कुमार

--------------------