शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

दुष्काळझळांना कंटाळून पेटविली मोसंबीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:55 AM

दुष्काळाच्या झळांमुळे मोसंबीचे पीक हातातून गेल्याने हतबल झालेल्या पोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी तब्बल ४५० झाडांवर कुºहाड चालविली. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तळहातावरच्या फोडांप्रमाणे जपलेल्या मोसंबीला जळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, अशी खेदजनक प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककचनेर : दुष्काळाच्या झळांमुळे मोसंबीचे पीक हातातून गेल्याने हतबल झालेल्या पोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी तब्बल ४५० झाडांवर कुºहाड चालविली. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तळहातावरच्या फोडांप्रमाणे जपलेल्या मोसंबीला जळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, अशी खेदजनक प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.पैठण तालुक्यातील पोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी मोसंबीचे पीक घेतले होते.पाणी कमी पडल्यानंतर विहिरी खोदून तसेच बोअर घेऊन पिके जगविली. तसेच दरवर्षी मिळेल तेथून पाणी आणून झाडे जगविली. मात्र, यावर्षी अत्यल्प पावसाने येथील तलाव, नदी, नाले, बंधारे कोरडेठाक झाले आहेत. यामुळे पीक हातातून गेल्याने येथील एका शेतकºयाने आपल्या शेतातील तब्बल ४५० मोसंबीच्या झाडांवर कुºहाड चालवून तोडून टाकले.विशेष म्हणजे तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली ही फळबाग पाहवत नसल्याने या शेतकºयाने तोडलेल्या झाडांना आग लावून पेटवून नष्टही केल्याचे दिसून आले. यावरून यावर्षी दुष्काळाची दाहकता किती मोठी आहे. हे दिसून येत आहे.येथील शेतकरी पाराजी संपत गायकवाड यांनी सांगितले की, यंदा दुष्काळाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतातील ४५० झाडांवर कुºहाड चालविण्याची वेळ आली. विशेष म्हणजे पाणी कमी पडल्याने बँकेकडून कर्ज काढून ठिबकचे पाईप विकत घेतले होते. मात्र, आता विहीर, बोअर, नदी, नाले कोरडेठाक पडल्याने झाडांना पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला होता, तर दुसरीकडे वैद्यकीय खर्च तसेच घर चालविणे सध्या कठीण झाल्यामुळे मोसंबी तोडून जाळण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी प्रतिक्रिया सदर शेतकºयाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती