शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus : औरंगाबादमध्ये दोन बाधित महिलांचा मृत्यू; एकूण बळी ४४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 15:57 IST

४१ वर्षीय महिला व ७० वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : संजय नगर येथील ४१ वर्षीय महिला व बहादुरपुरा येथील ७० वर्षीय वृद्धेचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा ४४ झाला आहे.

संजय नगर येथील ४१ वर्षीय महिलेला १६ मे रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. १९ मे ला त्या पाॅझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. कोरोनामुळे त्यांना दोन्ही बाजुने न्युमोनिया, तीव्र श्वसनविकार, पुर्वीचा मधुमेह, उच्चरक्तदाब यामुळे त्यांचागुरुवारी दुपारी एक वाजता  मृत्यु झाल्याचे डाॅक्टर म्हणाले. तर बहुदुरपुरा येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेला १४ मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांचा अहवाल १५ मेला पाॅझीटीव्ह आला. न्युमोनिया, तीव्र श्वसन विकार, मधुमेह, उच्चरक्तदाब असल्याचे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजता त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू