शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

coronavirus : औरंगाबादमध्ये सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:10 IST

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. 

ठळक मुद्देणि अत्यावश्यक सेवेच्या लोकांचा घराबाहेर पडता येईल रात्री कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांना सुट असेल.

औरंगाबाद: आजपासून १५ जुलैपर्यंत सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे . वारंवार आवाहन करूनही नागरीक रात्री उशीरापर्यंत चौका चौकात रस्त्यावर गप्पा मारताना दिसत असल्यामुळे संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे . रुग्णवाढीचा दर चढता असल्यामुळे प्रशासनाने आता अधिक कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे .

कालपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीत ५ जूनपासून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत  संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वावरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात होती. मात्र  वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. 

आजपासून १५ जुलैपर्यंत ही संचारबंदी असेल . या कालावधीत वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडण्यास सूट देण्यात आली आहे. शिवाय औषधी दुकाने , दवाखाने सुरू राहतील , डॉक्टर , रुग्णालय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेच्या लोकांचा घराबाहेर पडता येईल . रात्री कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांना सुट असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस