शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कोरोनाचा ग्राफ झपाट्याने खालावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:04 IST

मागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

औरंगाबाद औरंगाबादकरांची वाटचाल आता हर्ड इम्युनिटीकडे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा ग्राफ झपाट्याने खाली येताना दिसत आहे. दि. २६ सप्टेंबर  रोजी शहरात २४५ कोरोनाबाधित सापडले होते.  त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी रूग्णसंख्या १७८ पर्यंत खाली आली होती. दररोजन मनपाकडून किमान १ हजार संशयित रूग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये किमान १०० रूग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. शहरातील १७ लाख नागरिकांची वाटचाल हर्ड इम्युनिटीकडे  सुरू झाली आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

रविवार दि. ४ रोजी औरंगाबाद जिल्ह्यात १९३ रूग्ण आढळून आले तर ४०४ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तसेच जिल्ह्यातील ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद