शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

औरंगाबादेत ३ वर्षांनंतर नव्या ‘एसटी’ बसची निर्मिती; दोन नव्या चेसीस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 12:30 IST

lokmat Impact: चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या ३ वर्षांपासून नवीन चेसीसअभावी नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेतीलएसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत तब्बल ३ वर्षांनंतर शनिवारी दोन नव्या चेसीस दाखल झाल्या. त्याचबरोबर आगामी मार्चपर्यंत एकूण २६१ नव्या चेसीस देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अखेर औरंगाबादेत नव्या ‘एसटी’च्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या ३ वर्षांपासून नवीन चेसीसअभावी नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली आहे. जुन्या लाल बसच्या चेसीसवर स्टील बाॅडीची बस बांधणी केली जात आहे. एसटी प्रवाशांना नवीन बस मिळणेच बंद झाले. जुन्या बसगाड्यांची केवळ पुनर्बांधणी होत आहे. परिणामी, रस्त्यावर खिळखिळ्या आणि भंगार बसगाड्या धावत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने २८ ऑगस्ट रोजी ‘जुन्या सांगाड्यावर नव्या एसटीचा खेळ’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर कार्यशाळेला पुन्हा एकदा नव्या चेसीस मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी २०१९मध्ये मध्यवर्ती बसस्थानकाला शेवटची लाल बस मिळाली. त्यानंतर २०२० मध्ये शिवशाही बस मिळाली.

यापुढे येत राहतील चेसीसकार्यशाळेत दोन नव्या चेसीस शनिवारी प्राप्त झाल्या आहेत. बीएस-६ निकषांप्रमाणे या चेसीस आहेत. मार्चपर्यंत चेसीस मिळत राहणार आहेत. त्यावर स्टील बाॅडीची बस बांधण्यात येणार आहे.- प्रमोद जगताप, व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा

जिल्ह्यातील स्थितीएकूण एसटी : ५३६रोज प्रवास : १ लाख ६० हजार किलोमीटरराेजचे प्रवासी : ८० हजाररोजचे उत्पन्न : ५५ लाख रुपये

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटी