शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

विदेशी व अंतर्गत शक्तीचे देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र - किरेन रिजिजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 20:08 IST

देशाला मजबूत करण्यासाठी भाजप आवश्यक 

ठळक मुद्दे धोक्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाहीपुढच्यावेळी भाजप स्वबळावर सत्तेत येईल

औरंगाबाद : देश सुरक्षित व मजबूत भाजपच ठेवू शकतो. त्यामुळे देशाला भाजपचीच आवश्यकता आहे, असा दावा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) किरेन रिजिजू यांनी गुरुवारी येथे केला. तसेच काही विदेशी व अंतर्गत शक्ती देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ते एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयास धावती भेट दिली. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी औरंगाबादमध्ये क्रीडा खात्यातर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर मला विशेष ऊर्जा मिळते. यापूर्वी मी २०१८ साली औरंगाबादला आलो होतो, याची आठवण करून देत किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये आपण कमळ फुलविण्यासाठी कसा संघर्ष केला, हे सांगितले. पहाडी भागात कमळ फुलत नसते, असे काँग्रेसवाले म्हणत असत. त्यांचे हे म्हणणे खोटे ठरविले. (टाळ्या) आज अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार आहे. ६० पैकी ५१ आमदार भाजपचे निवडून आले. मी स्वत: खासदार म्हणून निवडून आलो असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ शिवसेनेने धोका दिला, नसता महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार असते, अशी खंत रिजिजू यांनी व्यक्त केली. मात्र, पुढच्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे स्वबळावर सरकार येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद