शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

सरकारच्या धोरणांविरुद्ध काँग्रेस उतरणार रस्त्यावर

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

जालना : लोकसभा, विधानसभा निवडणूकीत नागरिकांना खोटी आश्वासने देवून नागरिकांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपा - शिवसेना सरकारच्या विरोधात ९ फेबु्रवारी रोजी

जालना : लोकसभा, विधानसभा निवडणूकीत नागरिकांना खोटी आश्वासने देवून नागरिकांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपा - शिवसेना सरकारच्या विरोधात ९ फेबु्रवारी रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे होते. यावेळी जिल्हा प्रभारी अरूण मुगदिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महिला जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रशांत वाढेकर, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, संदीप कड, विष्णू कंटूले, एकबाल कुरेशी, अंकुश राऊत, जगदीश येनगुपटला, श्रीकिसन देठे, राम सावंत, माऊली डूकरे, सुरेश वाकडे, राजेश राठोड आदींची उपस्थिती होती.यावेळी अरूण मुगदिया म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी विरोधी जो भूमि अभीलेख कायदा आहे, त्यात बदल करू नये, पॅकेजच्या नावाखाली सरकाने तुटपुंजी मदन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. याचा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदारांन खोटी स्वप्न दाखवून मते मांगणाऱ्या या खोटारड्या सरकारचा निषेध केला. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या या रास्तोरोको आदोलनात सर्वसामान्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शीतल तनपुरे, लता डोंगरे, अशोक उबाळे, हरीभाऊ चव्हाण, समाधान वाघ, सय्यद गणी, मंजीत टकले, कृष्णा पडूळ आदी उपस्थित होते.