शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:19 IST

बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येडशी ते औरंगाबाद हा चार पदरी रस्ता करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता. त्यानंतर लगेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. १९० किलोमिटर लांबीचा आणि १८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात मार्गी लावत असताना अनेक अडचणी पार करून हे काम पूर्णत्वास जात आहे. बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कामासाठी केलेले प्रयत्न आणि मेहनत याबाबत आज आपण समाधानी असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.शुक्र वारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली. यावेळी आय.आर.बी.चे प्रकल्प संचालक चौरे आणि नॅशनल हायवेचे घोटकर , तसेच दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, डॉ. योगेश क्षीरसागर, अ‍ॅड.शेख शिफक, अ‍ॅड.सय्यद खाजा, विलास विधाते, वैजनाथ तांदळे, राजेंद्र पवार, अशोक हिंगे, अरूण डाके, बबन गोरे, विलास बोबडे, अरूण बोंगाणी, धनंजय वाघमारे, दत्ता गायकवाड, अ‍ॅड.महेश धांडे आदि उपस्थित होते.पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. क्षीरसागर यांनी या बायपासच्या कामाच्या बाबतीत संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. शहरापासून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग २११ वर सातत्याने अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण गेले. यासाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्ता करणे आवश्यक झाले त्यामुळे याबाबतीत आपण प्रयत्न करण्यास सुरवात केली. बायपास करत असताना शहराच्या पुर्वेला करावा की पश्चिमेला याबाबत वेगवेगळी मत मतांतरे आली. हा निर्णय घेण्यासाठी बीड येथील स्व.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तत्कालीन प्रकल्प संचालक चामल गोरे यांनी जनसुनावणी घेऊन हा बायपास पूर्व बाजूने करण्याचा निर्णय झाला. या रस्त्याचा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला तेंव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याशी भेटून या प्रकल्पाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर नाहरकरत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले. येडशी ते औरंगाबाद हा रस्ता चौपदरी करण्यात यावा अशी मागणी त्याच वेळी आपण तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री कमलनाथ व सि.पी. जोशी यांची अनेक वेळा भेट घेऊन या प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. बीड शहरातून वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे भूसंपादनाचे काम तात्काळ करून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नविलकशोर राम यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास आले. आज बीड बायपासचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी वाहतुकीला खुला होत आहे यात आपण केलेल्या प्रयत्नाला आणि मेहनतीला यश आल्याचा आनंद माझ्यासह संपूर्ण बीडकरांना झाला आहे, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.