शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

दिलासादायक ! अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्ते, पुलांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:47 IST

राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या ५ टक्के निधी विशेष बाब म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात ९०८ किलोमीटर रस्ते व ४१० पुलांच्या दुरुस्तीची गरज

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे ९०८ किलोमीटर रस्ते व ४१० पूल आणि एक संरक्षक भिंत वाहून गेले आहेत. बुधवारी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या ५ टक्के निधी विशेष बाब म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ते व पुलांच्या प्रलंबित दुरुस्तीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहीती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जफर अहमद काझी यांनी दिली.

जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६५५ किलोमीटरचे ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग आहेत. आधीच चाळणी झालेल्या रस्त्यांचा पावसाळ्यात काही भाग वाहून गेल्याने रस्त्यावर चालणेही अवघड बनले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले की, ४ सप्टेंबर २०१९ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांतील ९९ पूल अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाले होते. त्यासाठी २७ कोटी ७६ लाख १० हजार रुपयांची मागणी ग्रामविकास विभागाकडे निधीची मागणी केली. तर जिल्ह्यातील यंदाच्या अतिवृष्टीमुळे ९०८ किलोमीटर रस्ते वाहून गेले. तर ४१० पूल व एक संरक्षक भिंत नादुरुस्त झाली. त्यासाठी १३४ कोटींची मागणी नोव्हेंबर मध्ये राज्य शासनाकडे केली. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून दुरुस्तीला निधी मिळत नव्हता. मात्र, राज्य शासनाने बुधवारी नियोजन विभागातर्फे जिल्हा नियोजनाच्या मंजूर निधीच्या १० टक्के रक्कम मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेला तर विषेश बाब म्हणून ग्रामीण रस्ते दुरुस्तीला ५ टक्के निधी देण्याचा आदेश काढला आहे. आता निधी नेमका किती मिळतो याकडे बांधकाम विभागाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी