शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ढगाळ वातावरणामुळे रबी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST

आळंद : गेल्या आठ दिवसांपासून अचानक थंडी गायब होवून ढगाळ वातावरण तयार झाल्याने आळंद व परिसरातील गहू, हरभरा, मक्यासह ...

आळंद : गेल्या आठ दिवसांपासून अचानक थंडी गायब होवून ढगाळ वातावरण तयार झाल्याने आळंद व परिसरातील गहू, हरभरा, मक्यासह इतर रबीची पिके धोक्यात आली आहेत. याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावल्याने जलसाठे तुडुंब भरले. फुलंब्री तालुक्यातील आळंद, उमरावती, जातवा, नायगव्हान, पिंपरी, सताळ, खामगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, बाजरीसह इतर रबी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्याने ती पिकास अनुकूल असल्याने पिके जोमात होती. मात्र, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वाढली आहे. याचा परिणाम रबी पिकांवर होत असून मका, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत कृषी विभागाकडून अद्यापही शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच नेमकी कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत कळविण्यात आलेले नाही. ओल्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान तर आता ढगाळ वातावरणामुळे रबी पिकांच्या उत्पन्नातसुद्धा घट होण्याचे संकेत दिसत आहे. लागवडीसाठी केलेला खर्चही निघेल की नाही, याबाबत सध्या सांगता येत नसल्याने शेतकरी अडचणी आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने गावनिहाय मेळावे घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

--- कॅप्शन : आळंदसह परिसरात रबी हंगामातील मका पिकांवर ढगाळ वातावरणामुळे असा अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.