शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गंगापूर पंचायत समितीच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:02 AM

ग्रामीण भागात वैद्यकीय, रोजगार हमी, कृषी, समाजकल्याण, महिला बालविकास व आरोग्य, शिक्षण आदी महत्त्वाची कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी जिल्हा ...

ग्रामीण भागात वैद्यकीय, रोजगार हमी, कृषी, समाजकल्याण, महिला बालविकास व आरोग्य, शिक्षण आदी महत्त्वाची कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील महत्त्वाचा दुआ म्हणून पंचायत समितीची जबाबदारी असते. मात्र, गंगापूर पंचायत समितीच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक गांवचे ग्रामस्थ हैराण आहेत. सिंचन विहिरीच्या व रोजगार हमी योजनेतील फायली गत दहा महिन्यांपासून धूळखात पडल्या आहेत. ग्रामस्तरावरील अनेक कामे तोंड पाहून होतात तर ‘आर्थिक’धक्का दिल्याशिवाय वैयक्तिक फायली पुढेच सरकत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण जनतेला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या पंचायत समितीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचीही दयनीय अवस्था झाली असल्याने आलेल्या नागरिकांची पंचाईत होत आहे. घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची पंचाईत होत आहे. कृषी साहित्याचे वाटप बीओटी तत्त्वावर होत असल्याने कृषी साहित्याचे कोठार रिकामे असल्याने दुर्दशा झाली असून, त्याच्या छताचे पत्रे उडाले आहेत. सदरील कोठाराची दुरुस्ती करून देखभाल करणे गरजेचे आहे.

फोटो : गंगापूर पंचायत समितीच्या स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था.

070521\131820210418_155200_1.jpg

गंगापूर पंचायत समितीच्या स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था.