शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

थापटी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन हस्तांतरास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:40 IST

 या महामार्गाचे काम सुरू झाले आहे मात्र काही ठिकाणी किरकोळ वाद सुरू आहेत. 

पाचोड (औरंगाबाद ) : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या थापटी येथे आज सकाळी संपादित केलेली जमीन महसूल विभाग ताब्यात घेत असताना काही नागरिकांनी याला विरोध दर्शवला. यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. 

औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरी रोडचे काम सुरू आहे या रोडच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी गावागावातील जमिनी संपादित केल्या आहेत. या संपादित जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना दिला आहे.  या महामार्गाचे काम सुरू झाले आहे मात्र काही ठिकाणी किरकोळ वाद सुरू आहेत. 

थापटी येथील संपादित केलेली जमीन हस्तांतरित करण्यासाठी मंगळवारी महसूल विभागाचे पैठण तहसीलदार विभागाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी , यांनी पाचोड पोलिस स्टेशन चे स पो नि अभिजित मोरे यांनी पाचोड पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन थापटी येथे आले असता यावेळी गावातील काही नागरिकांनी यास विरोध केला. जोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनी ताब्यात देणार नसल्याचा पवित्रा काही गावकऱ्यांनी घेतला. यावेळी नायब तहसीलदार व स पो नि अभिजित मोरे यांनी त्या गावकऱ्यास समजावून सांगितले व प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली. यानंतर नागरिकांचा विरोध मावळला व त्यांनीमहसूल विभागाच्या ताब्यात जमीन दिली. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या हस्तांतर केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNational Highwayराष्ट्रीय महामार्गAurangabadऔरंगाबाद