शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख

By बापू सोळुंके | Updated: November 10, 2023 19:22 IST

सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठींबा आहे. केंद्र सरकारने आता वेळ न घालवता, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी आपली भूमिका असल्याचे माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी  हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आ. देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी भेट घेतली. याभेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील यांनी आवश्यकतेनुसार नियमित औषधोपचार घ्यावेत, आराम करावा,काळजी घ्यावी असे सांगून त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत बरी व्हावी अशा शुभेच्छा दिल्याचे सांगितले. 

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे नमूद करून राज्य आणि केंद्र शासनाने आता वेळ न घालवता लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. राज्यात सामाजिक सलोखा कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी एका प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले.

यावेळी छत्रपती संभाजी नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख यूसूफ छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष,तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे,छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील