शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सोमवारपासून हळद खरेदी

By admin | Updated: May 30, 2014 00:34 IST

हिंगोली : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केटमधील कापसाची खरेदी बंद झाली आहे.

 हिंगोली : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केटमधील कापसाची खरेदी बंद झाली आहे. आता या मार्केट यार्डमध्ये २ जूनपासून कापसाऐवजी हळदीची खरेदी केली जाणार आहे. हिंगोली बाजार समितीकडे जागेची मर्यादा आहे. मालाच्या आवकेच्या तुलनेत मोंढ्यातील तीन शेड अपुरे पडत आहेत. परिणामी शेतकर्‍यांना रस्त्यावर माल उतरावा लागत होता. यापुर्वी अनेकवेळा माल भिजल्याने उत्पादकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे संतापलेल्या उत्पादकांनी काहीवेळा बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकारही घडला. यामुळे बाजार समितीने मोंढ्याऐवजी कॉटन मार्केटमध्ये हळद खरेदी सुरू केली होती. त्यासाठी बाजार समितीने कापूस, हळद आणि सोयाबीन खरेदीचे दिवस निश्चित केले होते. शिवाय बाजार समितीने कॉटन मार्केटमध्ये दोन शेड उभारले होते. एका दिवसाआड कापूस आणि हळदीची खरेदी बाजार समितीच्या कॉटन मार्केटमध्ये झाली. आता उत्पादकांकडे माल नसल्याने कापूस खरेदीचा हंगाम संपला आहे. दरम्यान सहा महिने कॉटन मार्केटमध्ये दोन्ही पिकांची खरेदी झाली. यापुढे २ जुनपासून हळदीची खरेदी कायम राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सय्यद जब्बार पटेल यांनी दिली. (प्रतिनिधी)