शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर सर्व जागा लढणार, नागरी विकास आघाडीचा प्रश्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:29 IST

Aurangabad municipal elections भाजप म्हणून आम्ही जागा लढवू. तूर्त तरी रिपाइं (ए) सोडता आम्हाला कुणी मित्रपक्ष नाही.

ठळक मुद्देमानसिंग पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नागरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे.

औरंगाबाद : मनपाची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असून, वेगळी नागरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नसल्याचा खुलासा भाजपच्या वरिष्ठ गोटातून करण्यात आला.

मानसिंग पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नागरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, असे काही घडणार नाही. माझा भाजपशी किंबहुना राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्वतः मानसिंग पवार यांनी स्पष्ट केले.औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मानसिंग पवार यांनी सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांची बाजू घेतली होती. मानसिंग पवार म्हणाले, मी नेहमीच राजकारणापासून दूर राहात आलो. आताही मी दूरच आहे.

याच संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, मनपा‌ निवडणुकीच्या राजकारणात माझे पूर्ण लक्ष आहे. भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढविणार आहे. मानसिंग पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नागरी विकास आघाडी स्थापन करण्याचे चालले आहे का, असे विचारता बागडे म्हणाले की, असे काही नाही. भाजप म्हणून आम्ही जागा लढवू. तूर्त तरी रिपाइं (ए) सोडता आम्हाला कुणी मित्रपक्ष नाही. आम्ही भाजप म्हणूनच मनपा निवडणूक लढवणार आहोत. भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यासंदर्भात म्हणाले, नागरी विकास आघाडीचा प्रश्नच नाही. भाजप म्हणून आम्ही स्वबळावर सर्व जागा लढविणार आहोत.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका