शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:15 IST

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ठळक मुद्देदिवाकर रावते : फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार शेतकºयांच्या पाठीशी

औरंगाबाद : जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी रावते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, जि. प.च्या सीईओ पवनीत कौर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती. रावते म्हणाले, जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांची अंमलबजावणीही तात्काळ करण्यास सुरुवात केली.जनावरांच्या चाºयासाठी ज्या क्षेत्रात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याठिकाणी शासनामार्फत शेतकºयांना मोफत बियाणे, पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गाळपेºयासाठी आकारणी करीत असलेले शुल्कदेखील चारा पिकांसाठी माफ केले. यामध्ये २१ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी प्रतिसाद दिला असून, अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची निर्मिती होणे अपेक्षित आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर आजपर्यंत ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५८ हजार ९०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार अभियानात ३०४ गावांमध्ये १ हजार ४०६ कामे सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील पहिल्या टप्प्यात ७७ आणि दुसºया टप्प्यात १९४ गावांमध्ये कामे सुरू आहेत.जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाखांची कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकºयांनी सहकार्य करून आपली शेती दिली त्यांनासुद्धा बाजारभावापेक्षा पाचपट रक्कम देऊन समृद्धी महामार्गाने समृद्ध करण्याचे काम केले आहे. समृद्धीसाठी जमीन देणाºया शेतकºयांना सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या मोबदल्यांचे वाटप करण्यात आल्याचे रावते म्हणाले.-------------

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAurangabadऔरंगाबाद