शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

खतांच्या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:02 AM

औरंगाबाद : रासायनिक खतांची भाववाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...

औरंगाबाद : रासायनिक खतांची भाववाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारने यावर्षी खतांची प्रचंड भाववाढ केली असून, ती निषेधार्ह आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमालाला योग्य भाव नाही. अवकाळी पाऊस, पेट्रोल-डिझेलची प्रचंड दरवाढ यामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीस आला आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी लक्ष वेधले.

केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा निषेध म्हणून कोरोनाचे नियम पाळून निदर्शने करण्याची वेळ आली, असे ते म्हणाले. यावेळी कैलास पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, ज्येष्ठ कार्यकर्ते जयमलसिंग रंधवा, शरद पवार, विशाल शेळके, मयूर अंधारे, प्रवीण म्हस्के आदींनी सहभाग घेतला.