शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

औरंगाबादच्या युवकांच्या गाडीला करमाडजवळ भीषण अपघात; चारजण ठार   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:21 IST

परभणीला कुंकू-टिळा कार्यक्रमाला जाणाऱ्या औरंगाबादच्या युवकांच्या गाडीचा आज सकाळी १०.३० च्या दरम्यान करमाडजवळ भीषण अपघात झाला.

औरंगाबाद : परभणीला कुंकू-टिळा कार्यक्रमाला जाणाऱ्या औरंगाबादच्या युवकांच्या गाडीचा आज सकाळी १०.३० च्या दरम्यान करमाडजवळ भीषण अपघात झाला. यात तीन युवक जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान उपचार सुरु असताना नवरदेवाचाही मृत्यू झाला. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील बायजीपुरा येथील एका युवकाचा परभणी येथे कुंकू-टिळ्याचा कार्यक्रम होता. या निमित्त आज सकाळी नवरदेवासह पाच जण चारचाकीने परभणीला निघाले. या दरम्यान जालना रोडवरील करमाडजवळील सटाणा फाटा येथे अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा भीषण अपघात झाला. यात गाडीतील तिघे जागीच ठार झाले असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी नवरदेवाचाही उपचार सुरु असताना मृत्यू झाला. 

मृतांची नावे अशी -अबुद्दिन हसनबिन समिदा (२६ ), तबरेज खान राजू खान (२४), शेख मोह. मुझफरुद्दिन (२६ ), शेहजाद बागवान (२४ )

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी