शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

औरंगाबादेत नोटा बदली प्रकरणाची चौकशी पूर्ण; मात्र दोषींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:21 IST

एसटी महामंडळातील नोटा बदली प्रकरणात सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडून चौकशी केल्यानंतर अखेर काही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत; परंतु पंधरा दिवस उलटून अद्यापही दोषींना आरोपपत्र देण्यात आलेले नाही.

औरंगाबाद : एसटी महामंडळातील नोटा बदली प्रकरणात सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडून चौकशी केल्यानंतर अखेर काही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत; परंतु पंधरा दिवस उलटून अद्यापही दोषींना आरोपपत्र देण्यात आलेले नाही. दोषींना अभय देण्यासाठीच आरोपपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड होत आहे.

एसटी महामंडळातील जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर गेल्या वर्षभरात पडदा पडला होता; परंतु काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा यामध्ये काही जण दोषी असल्याचा अहवाल नुकताच विभाग नियंत्रकांना देण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभरानंतर किमान आता तरी नोटा बदलीप्रकरणी दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा अहवाल प्राप्त होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्याने त्यावरून आरोपपत्र दिले जाणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले; परंतु अद्यापही आरोपपत्र देण्यात आलेले नाही. या प्रकरणामध्ये अडकू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क  करून काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच इतर कामकाजाचे कारण पुढे करून आरोपपत्र देण्यास विलंब केला जात आहे, असा आरोप होत आहे.

अधिकारी म्हणतात...सध्या यात्रेमुळे प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन केले जात आहे. लवकरच आरोपपत्र दिले जातील, असे एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक यू. जे. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :MONEYपैसाAurangabadऔरंगाबाद