शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

औरंगाबाद महापालिकेकडे १२ कोटीची वीजबिल थकबाकी; महावितरण देणार नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 13:54 IST

महावितरण न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने तात्काळ सव्वापाच कोटी रुपये भरावेत, या आशयाची नोटीस बजावणार आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या वीज बिलाच्या थकबाकीचे प्रकरण गेल्या वर्षी न्यायालयात गेले.सव्वापाच कोटींसह आॅक्टोबरअखेर ११ कोटी ९८ लाख रुपये थकबाकी आहे.

औरंगाबाद : महानगरपालिकेकडे शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी ११ कोटी ९८ लाख रुपये थकले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने तात्काळ सव्वापाच कोटी रुपये भरावेत, या आशयाची नोटीस बजावणार आहे. जर महापालिकेने तेवढी रक्कम भरली नाही, तर पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली जाईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

महानगरपालिकेच्या वीज बिलाच्या थकबाकीचे प्रकरण गेल्या वर्षी न्यायालयात गेले. त्यानंतर मनपाने दर महिन्याचे संपूर्ण वीज बिल व थकबाकीपैकी दर महिन्यास १ कोटी रुपये महावितरणकडे भरावेत, असे आदेश न्यायालयाने दिले होते. गेल्या आठ महिन्यांमध्ये मनपाने केवळ ११ कोटी ८ लाख रुपये भरले आहेत. अजूनही ५ कोटी २५ लाख रुपये बाकी आहेत. या सव्वापाच कोटींसह आॅक्टोबरअखेर ११ कोटी ९८ लाख रुपये थकबाकी आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरणbillबिल