शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:47 IST

करमाड येथे भाजपाचे रास्तारोको आंदोलन

ठळक मुद्देपीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावे

करमाड : महाआघाडी सरकारच्या अनेक फसव्या आश्वासनामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बांधावर खत योजना सुध्दा फसवी आहे. उलट यामुळे खत विक्री प्रक्रियेत दलालांच्या संख्येत वाढ होऊन खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येऊन शेतकर्‍यांकडुन जास्तीचे पैसे लुबाडण्यात येत असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. सोमवारी औरंगाबाद तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बागडे बोलत होते. 

सकाळी 11 वाजता भाजपचे आंदोलन सुरु झाले. यावेळी आ. बागडे यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर असतांना खतासाठी शेतकर्‍यांना कधीही रांगा लावायची वेळ आली नाही तर कधी विमा कंपन्यांना भांडायची वेळ आली नाही अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर चौफेर टीका केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे तात्काळ करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सोबतच पीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणी आ. बागडे यांनी यावेळी केली. तहसीलदार कृष्णा कानगुले यांन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, अशोक साळुंके, सजनराव मते, भावराव मुळे, गणेशराव दहिहंडे, तुकाराम तारो, दत्ता उकर्डे, रामकिसन भोसले, सजन बागल, सरसाबाई वाघ, अनिल हेरडे, दिनेश शेळके यांच्यासह शेतकर्‍यांचा सहभाग होता. 

वाहतूक खोळंबली आंदोलनकर्त्यांनी 45 मिनीटे महामार्गावर ठाण मांडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले डाळिंब व टमाटे आंदोलनस्थळी आणले होते. 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे