शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नवीन जलवाहिन्या टाका अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या बदलण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला आहे. कोट्यवधी रुपयांची ही कामे करण्यासाठी प्रशासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे हा पर्याय नसल्याचे मत प्रशासनाने नोंदविले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर नगरसेवक थेट राजीनामा देण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या संकटात भर पडली आहे.नवीन धोरणातील निकष असेजिथे जलवाहिनी बदलायची आहे, तिथे किती दिवसाआड पाणी दिल्या जाते, प्रती माणशी किती पाणी मिळते.नवीन जलवाहिनी टाकल्यावर त्या भागातील उपलब्ध पाण्यावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे.जलवाहिनी टाकल्यावर किती क्षेत्रात, किती प्रमाणात आणि कधीपासून पाणी उपलब्ध होईल.प्रस्तावित जलवाहिनीच्या वसाहतीत पाण्याचे सध्या स्रोत काय, त्याचे प्रमाण किती.दूषित पाणीपुरवठ्याची कारणे द्या. नंतर किती फरक पडेल हेसुद्धा नमूद करा.पाणीपुरवठा विभागाच्या अहवालास तांत्रिक आधार काय, कोणती चाचणी करण्यात आली.जिथे जलवाहिनी टाकायची आहे, तिथे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे.नवीन जलवाहिनी टाकणाऱ्या भागात अवैध नळ किती, नळाला मोटारी किती आहेत.सद्य:स्थितीत असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून दूषित पाण्याचा प्रश्न का सोडविता येत नाही.जलवाहिनी बदलण्याची संचिका तयार करताना या सर्व निकषांचा आधार घ्यावा.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी