शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

नवीन जलवाहिन्या टाका अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या बदलण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला आहे. कोट्यवधी रुपयांची ही कामे करण्यासाठी प्रशासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे हा पर्याय नसल्याचे मत प्रशासनाने नोंदविले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर नगरसेवक थेट राजीनामा देण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या संकटात भर पडली आहे.नवीन धोरणातील निकष असेजिथे जलवाहिनी बदलायची आहे, तिथे किती दिवसाआड पाणी दिल्या जाते, प्रती माणशी किती पाणी मिळते.नवीन जलवाहिनी टाकल्यावर त्या भागातील उपलब्ध पाण्यावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे.जलवाहिनी टाकल्यावर किती क्षेत्रात, किती प्रमाणात आणि कधीपासून पाणी उपलब्ध होईल.प्रस्तावित जलवाहिनीच्या वसाहतीत पाण्याचे सध्या स्रोत काय, त्याचे प्रमाण किती.दूषित पाणीपुरवठ्याची कारणे द्या. नंतर किती फरक पडेल हेसुद्धा नमूद करा.पाणीपुरवठा विभागाच्या अहवालास तांत्रिक आधार काय, कोणती चाचणी करण्यात आली.जिथे जलवाहिनी टाकायची आहे, तिथे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे.नवीन जलवाहिनी टाकणाऱ्या भागात अवैध नळ किती, नळाला मोटारी किती आहेत.सद्य:स्थितीत असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून दूषित पाण्याचा प्रश्न का सोडविता येत नाही.जलवाहिनी बदलण्याची संचिका तयार करताना या सर्व निकषांचा आधार घ्यावा.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी