शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपात हल्ली कोणालाही प्रवेश, हरिभाऊ बागडे यांची ‘इनकमिंग’वर जोरदार टोलेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 05:18 IST

औरंगाबाद : सध्या भाजपात खुनाचा आरोपी, वेडी माणसे सोडली तर कोणालाही सहज प्रवेश मिळतो.

औरंगाबाद : सध्या भाजपात खुनाचा आरोपी, वेडी माणसे सोडली तर कोणालाही सहज प्रवेश मिळतो. हा काळानुसार झालेला बदल असल्याची टोलेबाजी विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पक्षातील ‘इनकमिंग’वर केली.माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात जुने-जाणते आणि निष्ठावान कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. भाजपाचा आज महावृक्ष झाला आहे. मागील २५ वर्षांत जसे काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.हरिभाऊ बागडे यांनी तोच धागा पकडत पक्षात कोणाला घ्यायचे, याबाबत आपण बोलू शकत नाही. पूर्वी पक्षात घेताना आणि तिकीट देताना मात्र खूप चौकशी केली जायची. त्यानंतर प्रवेश दिला जात असे. आता केवळ मर्डर करणारे आरोपी आणि वेड्या माणसांनाच प्रवेश दिला जात नाही, असे ते उपहासाने म्हणाले.मोठ्या कालावधीनंतर भाजपाची लाट देशात आली आहे. भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे चांगले यश मिळते आहे, अशात मूळ विचार आणि हेतूही जपला पाहिजे, असेही बागडे म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मात्र सध्याच्या पक्ष प्रवेशाचे समर्थन केले. सध्या आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा करायचा, या सूत्रानुसार काम सुरू असल्याचेहीते म्हणाले.>जुन्या कार्यकर्त्यांची खंतपूर्वी पक्षाचा कार्यकर्ता घरी आला की आनंद व्हायचा. आता पक्ष बदनाम होईल अशा लोकांनाही प्रवेश दिला जातो, अशी खंत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बागडे यांच्याकडे बोलून दाखवली.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडे