शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

औरंगाबादमधील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:20 IST

जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकार्यालयासाठी सोमवार (दि.३०)  हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल

औरंगाबाद : जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कार्यालयासाठी सोमवार (दि.३०)  हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल, अथवा एअर इंडियाचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बुकिंग काऊंटर गाठावे लागेल.

एअर इंडिया कंपनीने देशभरातील विविध शहरांतील बुकिंग काऊंटर बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. यामध्ये औरंगाबाद शहरातील बुकिंग काऊंटरही बंद करण्याचा निर्णय झाला. आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे. त्याद्वारे अवघ्या काही वेळेत विमानाचे तिकीट काढणे शक्य झाले आहे, त्यामुळे एअर इंडियाचे कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाने प्रवाशांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

प्रथमच विमान प्रवास करणारे प्रवासी एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन आवर्जून चौकशी करीत असत; परंतु आता यापुढे एअर इंडियाचे विमानतळावरील काऊंटर, संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. औरंगाबाद एअर इंडियाच्या कार्यालयातील बुकिंग काऊंटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच विमानतळावर नियुक्त करण्यात आले. याविषयी एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर अजय भोळे म्हणाले, वरिष्ठाकडून  आदेश प्राप्त झाले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कामकाज चालले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ