शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरानंतर औरंगाबाद शहरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:33 IST

शहरात तब्बल महिनाभरानंतर सोमवारी पाच दिवसांचे गणराय आणि ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाला पावसाने तासभर चांगलीच हजेरी लावली. प्रारंभी जोरदार आणि नंतर रिमझिम स्वरूपात पाऊस झाला.

ठळक मुद्देतासभर हजेरी : आधी जोरदार; नंतर रिमझिम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात तब्बल महिनाभरानंतर सोमवारी पाच दिवसांचे गणराय आणि ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाला पावसाने तासभर चांगलीच हजेरी लावली. प्रारंभी जोरदार आणि नंतर रिमझिम स्वरूपात पाऊस झाला.जिल्ह्यात १६ आॅगस्ट रोजी श्रावणसरींनी सलग १८ तास हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, पाऊस गायब झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाची नुसती प्रतीक्षा करावी लागत होती. दररोज आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ येत होती. शहरात सोमवारी दुपारी आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी झाली. त्यामुळे पाऊस बरसणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. शहरवासीयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. शहर आणि परिसरात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अखेर पावसाचे आगमन झाले.महिनाभर पावसाने ओढ दिल्याने नागरिकांकडून रेनकोट, छत्र्या सोबत नेण्याचे टाळण्यात येत होते. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच रस्त्यावर दुचाकीचालक, पादचाऱ्यांची धावपळ होताना पाहायला मिळाली. पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी मिळेल त्या जागेचा आडोसा घेतला जात होता. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांवर चांगलेच पाणी साचले. आकाशवाणी, त्रिमूर्ती चौक रस्ता, मोंढा नाका परिसर, कैलासनगर, अहिंसानगरसह विविध भागातील रस्त्यांवर पाणी जमा झाले. त्यामुळे अशा रस्त्यातून ये-जा करताना वाहनचालकांची तारांबळ होताना पाहायला मिळाली. पावसाअभावी शहराच्या तापमानातही वाढ झाली होती. त्यामुळे भर पावसाळ्यात उकाड्याला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत होती. पावसामुळे शहरात गारवा निर्माण झाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस