शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

ग्रामरक्षक दल स्थापनेकडे ग्रामस्थांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 00:05 IST

बीड : शासनाने ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी कायदा करून ग्रामस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. जिल्ह्यातील एकाही गावातून एकही प्रस्ताव आला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शासनाने ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी कायदा करून ग्रामस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. याबाबत एक महिना उलटूनही जिल्ह्यातील एकाही गावातून संबंधीत उप विभागीय कार्यालयाकडे एकही प्रस्ताव आला नसल्याचे शनिवारी समोर आले.ग्रामस्तरावर अवैध धंद्यांना चाप बसविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक महिन्यापूर्वी ग्राम रक्षक दल स्थापन करण्याचा कायदा केला. या दलामध्ये संबंधित गावातील २५ टक्के नागरिक सदस्य असतील. राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व उपविभागीय कार्यालयाने संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत कळवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. असे असताना जिल्ह्यातील १४०० वर गावांपैकी एकाही गावाने ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित उप विभागीय कार्यालयांकडे दिलेला नाही हे विशेष.