शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्यांना दणका; सिल्लोडमध्ये दोन दुकानांचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:23 IST

यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला

सिल्लोड: शेतकऱ्यांना चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्या दुकानदारांना जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या पथकाने चांगलाच दणका दिला. चढ्या भावाने खत विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी पथकाने कारवाई करत शहरातील दोन दुकानांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली.  

शहरात चढ्या भावाने खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने रविवारी कृषी विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा मारून दुकानदारांना चढ्या भावाने खत विक्री करताना पकडले व  दोन दुकान चालकांचे परवाने निलंबित केले. परवाने निलंबीत करण्यात आलेल्या दुकानांची नावे कालिका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो अशी आहेत. ही कारवाई औरंगाबाद येथील जिल्हा परिषदचे अधिकारी दीपक गवळी, संतोष चव्हाण जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, संतोष भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या पथकाने केली.

बनावट ग्राहक पाठवून केली खात्रीपथकाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. बनावट शेतकरी ग्राहक म्हणून दुकानावर पाठवून खतांची चढ्या दराने विक्री होत असल्याची शहानिशा केली. दरम्यान, कालिका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो सिल्लोड या दुकानांवर जास्त दराने खतांची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी