शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

औरंगाबादमधील सुमारे २ हजार उद्योगांवर मंदीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:16 IST

जीएसटीचा फटका, दुष्काळाची छाया : लाखांहून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांवर गंडांतराची भीती

विकास राऊत 

औरंगाबाद : येथील वाळूज, चिकलठाणा आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील सुमारे २ हजार एमएसएमई (सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग) दुष्काळ, जीएसटी व मंदीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास लाखाहून अधिक रोजगारांवर गंडांतर येईल, अशी भीती उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.

औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीची आॅटोमोबाइल हब म्हणून ओळख आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांच्या दुचाकी, चार चाकींसाठीच्या सुट्या भागांचे येथे उत्पादन होते. दिल्ली, गुजरात, दक्षिण भारतातील उद्योगांना येथून सुटे भाग पुरविले जातात. मात्र काही महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीतील घट, जीएसटीचा बोजा, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे वाहन उद्योगांवर मंदीचे ढग दाट होत आहेत. त्यामुळे विशेषत: वाळूज वसाहतीत वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाºया उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कामगारांच्या शिफ्ट कमी झाल्या आहेत.

मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, औरंगाबादमधील ६० ते ६५ टक्के उद्योगांतून आॅटोमोबाइल्स क्षेत्रास लागणाºया सुट्या भागांचे उत्पादन होते. सध्या संपूर्ण आॅटोमोबाइल इंडस्ट्री त्रस्त आहे. मंदीमुळे उत्पादनाचे प्रमाण कमीझाले आहे. उद्योगांच्या शिफ्ट पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. या दोन हजार उद्योगांत सुमारे दीड ते दोन लाखांच्या आसपास कामगार असतील. स्कोडा, होंडा, टाटा, बीएमडब्ल्यू, व्हॉल्व्हो, मारुती यांच्या उत्पादनासाठी लागणारे सुटे भाग औरंगाबादमध्येच तयार होतात. जीएसटीचे दर सरसकट करण्याची मागणी केंद्राकडे सुरू आहे, त्यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.

अपडेट होण्यात अनेक अडचणीकेंद्र सरकारने ‘इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२२’साठी पाऊल उचलले. त्यामुळे बीएस-६ वाहनांच्या उत्पादनासाठी त्याच प्रकारच्या सुट्या भागांचे उत्पादन करावे लागेल. एमएसएमईला याचा मोठा फटका बसणार आहे. सध्याची युनिट पूर्णत: अपडेट करावी लागतील. मनुष्यबळाला प्रशिक्षित करावे लागेल. हे आर्थिक आव्हान एमएसएमईला पेलणे शक्य होईल की नाही, याबाबत साशंकता असल्याचे किशोर राठी यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारी