शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

‘आठवणींचे पक्षी’ हेच पहिले दलित आत्मकथन : उत्तम कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:22 IST

प्र. ई. सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे जयंती, वर्षभर विविध उपक्रम राबविणार

छत्रपती संभाजीनगर : कुणी काही म्हटले तरी आठवणींचे पक्षी हेच पहिले दलित आत्मकथन असून, हे आत्मकथन जगण्याचे सामर्थ्य देते, असे प्रतिपादन रविवारी येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

प्र. ई. सोनकांबळे यांच्या जयंतीनिमित्त प्र. ई. सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मराठी आत्मकथने : शोध आणि बदलते प्रवाह’ या विषयावर पीईएसच्या अशोका सभागृहात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुमुदिनी सोनकांबळे होत्या. प्रारंभी भन्ते सत्यपाल यांनी बुद्धवंदना घेतली. पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व प्र. ई. सोनकांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जाणकार रसिकांची मोठी गर्दी होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विषयात प्रथम आलेल्या प्रगती बेलखेडे, इंग्रजी विषयात प्रथम आलेले सुरेंद्र बहिरव यांचा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चंद्रकला बाबूराव जाधव यांचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी ‘प्र. ईं’च्या साहित्यावर प्रकाश टाकला. ‘आठवणींचे पक्षी’वर कांबळे यांनी एम. फील केले आहे. ते म्हणाले, १९५० ते १९७५ पर्यंत ‘मिलिंद’च्या नियतकालिकांचे अंक अभ्यासले तर महत्त्वाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक दस्तावेज ठरेल. मात्र, ते आता ग्रंथालयात कुठेही आढळत नाहीत. प्रा. नवनाथ गोरे यांनी प्रास्ताविक व पंकज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य