शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

मराठवाड्यातील खरीपाची ५० टक्के पिके धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:15 IST

मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात सापडला आहे

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात सापडला आहे. कमी पावसामुळे खरिपाचे उत्पादन सुमारे ५० टक्क्यांनी घटेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. आता परतीच्या पावसाने हात दिला तरी त्याचा फायदा रबी हंगामातील पिकांनाच होईल.गेल्या २४ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आजवर ८० टक्क्यांपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना ६१ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. पावसाळ्याच्या १०८ दिवसांपैकी ६५ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके संकटात आहेत. सर्वच आठही जिल्ह्यांतील खरीप उत्पादन घटण्याची शक्यता कृषी विभागाने विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या अहवालात वर्तवली आहे.कापसावर संकटपावसाअभावी कापूस उत्पादनात ४० टक्के घट होणे शक्य आहे. ४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली तरी उत्पादन घटणार. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के , तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के घट होईल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी