शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

५० कोटींतील रस्त्यांच्या कामांचा महापालिकेकडून श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:49 IST

50 crore road works started by Aurangabad Municipal Corporation शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीने केले ८० टक्के काम पूर्णमहापालिकेच्या वाट्याला ५० कोटींत ९ रस्ते आले आहेत.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिला आहे. महापालिकेच्या वाट्याला ५० कोटींत ९ रस्ते आले आहेत. त्यातील अमरप्रीत ते एकता चौक या रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. उर्वरित ८ रस्त्यांच्या मार्किंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसी प्रत्येकी ७ तर महापालिका ९ रस्ते विकसित करणार आहे. महापालिका वगळता इतर विभागांची कामे अगोदरच सुरू झाली आहेत. एमआयडीसीच्या कंत्राटदारांनी आणि प्रशासनाने या कामांमध्ये आघाडी घेतली. रस्त्यांची दर्जेदार कामे एमआयडीसीकडून केली जात आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही रस्त्यांच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. एमआयडीसीने जवळपास ८० टक्के काम पूर्ण केले आहे. रस्ते विकास महामंडळ आणि महापालिका कामांच्या बाबतीत बरेच मागे आहे. एमआयडीसीने शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशावरून कामाला सुरुवात केली.महापालिकेकडून सध्या हॉटेल अमरप्रीत ते एकता चौक रस्त्याचे काम सुरू आहे. उर्वरित ८ रस्त्यांची मार्किंग आणि काही ठिकाणी अतिक्रमणे असल्यास ती काढून त्वरित कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे कोल्हे यांनी सांगितले. महापालिकेच्या नगररचना विभागाची या कामासाठी मदत घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी